Saturday, 18 July 2020

कोरोनाच्या धास्तीवर बोलू काही.




कोरोना सर्वांना होणार आहे, लक्षात ठेवा

   अमेरिकेत जेव्हा एका कैद्याला फाशीची शिक्षा सुनावली, तेव्हा तेथील काही वैज्ञानिकांनी विचार केला, की आपण ह्या कैद्यावर काही  प्रयोग करूयात. तेव्हा त्या कैद्याला सांगितलं गेलं, की तुला फाशी न देता विषारी कोब्रा डसवून मारू.
.
   त्याच्या समोर एक मोठा विषारी साप आणला गेल्यानंतर त्या कैद्याचे डोळे बंद करून त्यास खुर्चीला बांधले. आणि त्याला साप डसवून नाही, तर दोन सेफ्टी पिन्स टोचण्यात आल्या आणि काय आश्चर्य त्या कैद्याचा दोन सेकंदात  मृत्यू झाला.
.
   पोस्टमॉर्टेम केल्यानंतर समजलं, की कैद्याच्या शरीरात सापाच्या 'व्हेनम'सदृश्य विष आहे.
.
   आता हे विष कुठून आलं, की ज्यामुळे कैद्यांचा जीव गेला? ते विष मानसिक धक्क्यामुळे त्याच्या शरीरानेच उत्पन्न केलं होतं!
.
    आपल्या प्रत्येक संकल्पामुळे पॉजिटिव किंवा  निगेटिव एनर्जी उत्पन्न होते व त्यानुसार आपल्या शरीरात Hormones उत्पन्न होतात.
.
   90% आजारांचं मूळ कारण नकारात्मक विचारांनी उत्पन्न होणारी ऊर्जाच आहे.
.
   आज मनुष्य आपल्या चुकीच्या विचारांनी भस्मासुर बनून स्वत:चा विनाश स्वत:च करतोय.
.
   माझ्या मते कोरोनाला  मनाला लावुन घेऊ नका, कोरोना पाॅजिटीव्ह असणारे 5 वर्षाच्या मुलापासुन ते 80 वर्षा पेक्षा जास्त वयस्कर सुद्धा निगेटिव्ह झालेत.
.
   आकडेवारी वर जावु नका कारण आर्ध्या पेक्षा जास्त लोक व्यवस्थित आहेत,आणी मृत्यु पावणारे फक्त कोरोना आजारामुळे गेलेले नाहीत त्यांना दुसरे पण आजार होते त्यामुळे ते याचा मुकाबला करू शकले नाही.
.
   लक्षात ठेवा कोरोनामुळे आतापर्यंतचे सर्व हाॅस्पीटल मध्येच मरन पावलेत घरी कोणाचाही मृत्यु झालेला नाही. हाॅस्पिटल मधील वातावरण आणि मनातील भीती.


बघा हा डॉक्टरांचा विडिओ :-   

 
   ३५ दिवस जहाजावर असणाऱ्यांना कोरोना कसा झाला एक प्रश्न बघा युट्युब वरील विडिओ :- Click Here

चला आता थोडा कोरोना विषयी विनोद बघूया आणि हा विडिओ बघून मनावरील ताण कमी करूया
          १)  :- Click Here 
         २) :- Click Here
        ३) :- Click Here 

 

.
   हा कोरोना सर्दी खोकला या पेक्षा मोठा आजार नाही.
आपले विचार सदैव सकारात्मक ठेवा आणि आनंदी रहा. 

           म्हणून आपणास विनंती आहे की, आपल्या आजूबाजूला कोरोना रुग्ण सापडत आहेत, याचे जास्त टेन्शन घेऊ नका. हे कधीना कधी होणारच होते, त्याची सुरुवात आहे असे समजा. सगळ्यात महत्वाचे जो कोणी कोरोना positive होईल त्याच्या बद्दल, भीती,  घृणा मनामध्ये आणू नका, कारण ही वेळ कोणावरही येऊ शकते. पण सगळ्यात महत्वाचे  या आजाराला जास्त घाबरू नका. अनेक तज्ञ डॉक्टरांचे म्हणने आहे की रोगा पेक्ष्या त्याच्या भीतीने जास्त लोक मरत आहेत, फक्त भीती आणि हार्ट अटॅक ने. कोणतीही negative बातमी पसरू देऊ नका. एकमेकांना सतत फोन वर बोला, मन हलकं करा, कोरोना वर जास्त बोलू नका, बोलला तर फक्त चांगलं बोला. दुसऱ्याला आधार वाटेल असेच बोला. आज सगळे चिंतेत आहेत त्यामुळे खाली उतरायला पण घाबरतात. काळजी घ्यायचीच आहे, पण मानसिक त्रास होईल इतकी पण नाही. तणाव हा वेगळ्या आजारांना आमंत्रण आहे. तणाव रहित राहायचे तर, एकटे कोंडून घेऊन चालणार नाही. मोकळा श्वास घ्या, सर्व मित्रांशी कायम बोलत राहा. त्यातून मन हलकं करा. ही आजच्या काळाची गरज आहे. सर्वांशी कायम बोलत राहा, फक्त कोरोना विषयी अजिबात बोलू नका, किंवा चांगले फक्त धीर देणारे बोला. बघा फरक वाटेल, मन शांत होईल, चांगली झोप लागेल, आणि तरच तब्बेत चांगली राहील. अजिबात घाबरू नका आणि दुसर्यांना घाबरवू नका ही विनंती.
*महेश बुचुंडे, म्हाडा कॉलनी, नविन चंद्रपूर*

No comments:

Post a Comment